1.

1) पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे.​

Answer»

यामध्ये पाणी दूषित होतं. दूषित पाणी प्यायल्यामुळे पोटामध्ये इन्फेक्शन होतं. त्यामुळे कॉलरा, टायफाईड सारखे खराब पाण्यामुळे होणारे आजार होण्याचे धोका जास्त असतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये पाणी उकळून प्यावं



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions