Saved Bookmarks
| 1. |
Bharat ani Brazil sthan vistar spasht kara |
|
Answer» भारत या देशात उन्हाळा ,पावसाळा, हिवाळा आणि मान्सून परतीचा काळ असे चार ऋतू आहे. ब्राझील या देशात असे हवामान आढळत नाही. विषववृत्त सानिध्य याला कारणीभूत आहे. हिमालय , हिंदी महासागर म हे घटक मान्सून परतीच्या पावसाला कारणीभूत ठरतात. ईशान्य दिशेने वारे वाहतात व हिमालय पर्वत मुळे अडवले जातात. ब्राझील या देशात आग्नेय व्यापारी वारे यांच्यामुळे पाऊस पडतो. पण हे वारे अजस्त्र कड्या मुळे अडवले जातात. त्यामुळे प्रतिरोध पर्जन्य पडते. Explanation: HOPE it HELPS u...mark as a BRAINLIEST |
|