InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
खालील पैकी कोणताही एक उतारा वाचा आणि त्याचा एक तृतीयांश सारांश करा.(१) संतांनी बऱ्याच प्रमाणात परंपरेच्या विरुद्ध विचार आणि कृती केल्या . आध्यात्मिक पातळीवर का होईना समता , बंधुता , भूतदया , औदार्य अशा तत्वांचा पुरस्कार केला . त्याचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष व्यावहारिक जीवनावरही प्रभाव पडला असणारच . लोक आध्यात्मिक मार्गाद्वारे जागृत झाले . त्यामुळेच या संत मंडळीत अठरापगड जातींचा समावेश होऊ शकला . जनसामान्यांत अशी चेतना निर्माण करणे ही त्या काळाची गरजच होती आणि संतांनी आपल्या कार्याद्वारे ती पूर्ण केली . जरी विठ्ठलप्राप्ती हे संतांचे मुख्य गंतव्य असले तरी त्याकडे जाणारी संतांची वाट ही समता , भूतदया , करुणा , परोपकार , औदार्य या मैदानातूनच जात होती . या मार्गाने विठ्ठ्लनाप्ती जरी झाली नाही तरी त्या वाटेने जाताना समाजाचे एकंदर हितच झाले , हे आपण मान्य करायला हरकत नाही . |
|
Answer» Don't UNDERSTAND the LANGUAGE I Don't understand the language Don't understand the language Don't understand the language Don't understand the language Don't understand the language Don't understand the language I Don't understand the language Don't understand the language Don't understand the language Don't understand the language Don't understand the language |
|