1.

मोतीप प्रयमोपचार पेटीसाठी साहित्याची मागणीकरणारे पत्र औषयसेवा दुकानाच्या सेवा पठषिही​

Answer» ONG>Answer:

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेऊन नागरिकांना घरीच राहण्याच आवाहन केलं आहे. अशा परिस्थितीत फक्त अत्यावश्यक सेवा कार्यरत आहे. घरात राहण्याच आवाहन केलं जात असताना नागरिक संचारबंदीचे तीन तेरा वाजवत आहेत. यामुळे पोलिसांवर ताण पडत आहे. अशात पोलिसांच्या पत्नीने सरकारला पत्र मेलद्वारे पाठवलं असून आपल्या नवऱ्यांच्या सुरक्षिततेची मागणी केली आहे.

पोलीस पत्नीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र, मेल द्वारे पाठवले आहे. संचार बंदीच्या काळात पोलिसांवर होणारे हल्ले,हुज्जत या बद्दल काळजी व्यक्त करणारे पत्र सरकारला पाठवलं आहे. पोलिसांवर हात उचलणाऱ्यांना धाक बसेल अशी कारवाई व्हावी अशी केली मागणी पोलिसांच्या पत्नीने केली आह. कोरोना महामारीच्या साथीत आपल्या कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे हल्ले थांबावे, हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी माहणी या पत्रातून केलं आहे.

PLEASE follow me and LIKE please



Discussion

No Comment Found