1.

प्र.१. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.(अ) रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते?(आ) तहान, भूक विसरून वासरू काय करते?(इ) वासराला कळपाची आठवण केव्हा होते?​

Answer»

ANSWER:

रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू कळपा पासून दूर होते व इकडे तिकडे बागडते

तहान भूक विसरून वासरू हे रानात फिरते

वासराला काय पाहिजे आठवत झाल्यावर ते आपला कळप शोधू लागते



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions