Saved Bookmarks
| 1. |
सूर्य मावळा नाही तर...... निबंध मराठी |
|
Answer» सूर्य मावळलाच नाही तर. सूर्य ऊर्जेचे प्रतीक आहे. पण सूर्य मावळला नाही तर कधीच रात्र होणार नाही. नेहमी दिवस राहील. लोकांना झोप लागणार नाही. दुसरी बाजू बघितली तर अंधार न झाल्यामुळे चोऱ्या कमी होतील. सगळे यंत्र सूर्याचा उर्जेवर चालतील. पण नको, जसा आहे तसा ठीक आहे |
|