1.

टपाल तिकिटावर कोणकोणत्या प्रकारच्या प्रतिमा असतात ?​

Answer»

महाकवी कालिदासाचं ‘मेघदूत’ हा खऱ्या अर्थाने भारतीय साहित्य आणि समाजामधला ज्ञात पहिला ‘पोस्टमनचा’ अवतार मानायला हवा. प्राचीन काळी पत्रव्यवहाराची एक वेगळी संकल्पना होती. हा पत्रव्यवहार मात्र समाजातल्या उच्चभ्रूंसाठीच मर्यादित होता. तो राजा-महाराजांचा किंवा दोन वेगवेगळ्या व्यापाऱ्यांचा अथवा प्रशासकीय असा मर्यादित उल्लेख भारतीय इतिहासामध्ये आढळतो, पण खऱ्या अर्थाने पत्राचारा तोही सर्वसामान्यांकरिता सुरू करण्याचं श्रेय ब्रिटिश सरकारला जातं. इंग्रजांनी देशामध्ये सुरू केलेला हा त्या काळातला सर्वात महत्त्वाच्या खात्याचा इतिहास आणि त्याच्या प्रशासकीय रचनेचा आज आपण विचार करू.Explanation:MARK it or ELSE I'll KIDNAP U!! ⚠️



Discussion

No Comment Found