InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
वन्चितांच्या एतिहासतुन सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे चित्रण केले गेले, तुमचे मत लिहा |
|
Answer» मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे म्हणूनच प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते मनोरंजना मुळे आपल्या जगण्यातील कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते मनोरंजना मुळे छंद वाढीस लागतात मनोरंजना मुळे मनाला विरंगुळा मिळतो मनातील तान हलके होतात |
|