This section includes InterviewSolutions, each offering curated multiple-choice questions to sharpen your knowledge and support exam preparation. Choose a topic below to get started.
| 3502. |
I want essay on interview of Chandrayaan 2 in Marathi |
| Answer» | |
| 3503. |
Essay on virtual reality and position of India in Marathi |
|
Answer» Answer: Virtual reality (VR) is a simulated experience that can be similar to or completely different from the real world. Applications of virtual reality can include entertainment (i.e. video games) and educational purposes (i.e. medical or military training). Other, distinct types of VR style technology include augmented reality and mixed reality. Currently STANDARD virtual reality systems use either virtual reality headsets or multi-projected environments to generate realistic images, sounds and other sensations that simulate a user's physical presence in a virtual environment. A person using virtual reality equipment is able to look AROUND the artificial world, move around in it, and interact with virtual features or items. The effect is commonly CREATED by VR headsets consisting of a head-mounted display with a small screen in front of the eyes, but can also be created through specially designed rooms with multiple large screens. Virtual reality typically incorporates auditory and video feedback, but may also ALLOW other types of sensory and force feedback through haptic technology. |
|
| 3504. |
Marathi essay on jovan ek pravas dasha disha |
|
Answer» Answer: MARATHI NAHI aati BRO sorry........... माफ करना पर मराठी नहीं आती |
|
| 3505. |
Nati harapt chalela samaj essay in marathi |
|
Answer» नातेसंबंध बिघडल्यामुळे समाजस्वास्थ्यावर परिणाम झाला आहे का?..अशी चर्चा ‘प्रहार’ने वाचकांमध्ये घडवून आणली. त्याला वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. जिव्हाळ्याच्या नात्यांना तडा जाऊ लागला आहे. ही नाती दुरावत आहेत. पण याला परस्परांमधील ‘इगो’, आपापसांतील विसंवाद आणि एकमेकांविषयी कमी होत चाललेला विश्वास, सुसंवाद कमी होत असल्याचे दिसूनही ही दरी कमी करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत, युवा पिढी पालकांशी संवाद न साधता आत्मकेंद्रित आणि मित्रांनाच जास्त जवळ करणारी झाली आहे. ती पालक व बहीण-भावाऐवजी ‘मोबाइल’शी जास्त ‘संवाद’ साधताना दिसतात. मुलांनाही मते आहेत याचा विचार पालकही न करता स्वत:चे विचार त्यांच्यावर लादताना आढळतात.. अशी परखड मते वाचकांनी व्यक्त केली. आजच्या सामाजिक बदलांच्या प्रवाहात भारतीय कुटुंबांचा मूळ चेहराच बदलतोय! ‘एकत्र कुटुंब ते ‘न्युक्लिअर फॅमिली’ व त्याचे परिणाम अनुभवल्यानंतर आता ‘सिंगल- पॅरेंट्स’ नवी इनिंग सुरू झाली आहे. यापुढे ‘दोन सिंगल पॅरेंट्स’ पुन्हा लग्न करून एकत्र येत असल्याचं निकट भविष्यात अनुभवास येणार आहे. सारांश-संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे पूर्वापार रुजलेली उदात्त सांस्कृतिक मूल्ये आज पार लयास चाललेली दिसताहेत. त्यामुळे कुटुंबात परस्परांची योग्य काळजी घेणे, रास्त जबाबदारींची जाणीव ठेवणे, परस्परांचा सन्मान करणे आणि समजून घेणे हे ‘प्रेमाचे चार पैलू’ जणू माणसं विसरूनच गेले आहेत. मुलांच्या पौगंडावस्थेत त्यांच्या मानसिकतेचा एकाकीपणा, गोंधळाचा आज गांभीर्याने पालक व समाजाकडून केलाच जात नाही. अशा परिस्थितीत आजच्या पिढीच्या मनातील विचार प्रदुषित होऊन ‘आचारांचा स्वैराचार बोकाळणारच, विकृत मानसिकता, सैतानी प्रवृत्ती अनियंत्रित व असंयमित झाल्यामुळे अविचारानं आपला कधीही आत्मघात होऊ शकतो. हे माणूस तत्त्वत: विसरून गेला आहे. परिणामत: परस्परातील प्रेम, जिव्हाळा, सामंजस्य, नैतिकता किंवा सहकार्याच्या नात्यात दुरावा येऊन ‘नात्यातला विश्वास’ हरवला आहे. त्यासाठी नात्यातला विश्वासपूर्वस्थापित करण्यासाठी सर्वच स्थरांवर सर्वानीच इच्छाशक्तीनं जाणीवपूर्वक प्रयत्न करणं अनिवार्य झालं आहे. |
|
| 3506. |
Tumhala kon vhavese vatate essay in marathi |
|
Answer» plz MARK as BRAINLIEST |
|
| 3507. |
Marathi essay on Nashe jarabe Tasha B have |
|
Answer» marathi Explanation: |
|
| 3509. |
What is mission Chandrayaan essay in Marathi? |
|
Answer» NOTHING........hshhauauhaaijaajbshshsh |
|
| 3510. |
Divya atmavrutta essay in Marathi |
|
Answer» माफ करना पर मराठी नहीं आती किसी और से पूछ लीजिए करके कृपया |
|
| 3511. |
કમરખ શું છે?If anyone has answer than please give it |
| Answer» | |
| 3513. |
Ekpaden ka arth ka? anuched karut? |
|
Answer» ekpaden MATLAB...ANSWER in one WORD.........maximum or MINIMUM only one word.... |
|
| 3514. |
10. (i) सन्धि विच्छेदं कुरुत - प्राचीनेतिहासे।(ii) सन्धिं कुरुत- तथा + एव। |
|
Answer» ( (I) प्राचीन +इतिहास (II) तदैव |
|
| 3516. |
এরা হালকাpachapurbasthaliসমস্ত রকর্সের স্টেশনারী ও ইলেররাপাড়া) পূর্বস্থলী, পূর্ব বর্ধ |
|
Answer» gfjdjdjdieehrnfjidj Explanation: dudheuriruurirheJďooDjhsjwhjfgvggfjkeiwjydjhehfjhjdkjfjfkdjdjkrh DINNER NDKhdke |
|
| 3517. |
Short essay on word GOSHT in Marathi |
|
Answer» आपण विचारल्याप्रमाणे मराठीवरील आपला हा लहान निबंध आहे;भूत हे अकल्पनीय आहे ज्याचे वर्णन कुणीही करू शकत नाही याची रचना याची कल्पना कदाचित मानसिक असंतुलनामुळे एखाद्याची कल्पनाशक्ती असू शकते कारण आपण त्यांना जाणवत आहोत असे वाटते. तरीही आपले विज्ञान असे म्हणतात की भूत असे करते |
|
| 3518. |
Badlachi shamta buddhimatta mapdanda hai essay in marathi of points |
|
Answer» बदलने की क्षमता ही बुद्धिमता का माप है बदलने की क्षमता ही बुद्धिमता का माप है यह कथन शत प्रतिशत सत्य है। क्योंकि परिवर्तन ही संसार का नियम है। यह संसार परिवर्तन से ही चलती है परिवर्तन होते होते ही मानव का जन्म हुआ है। परिवर्तन से ही यह ब्रह्मांड बनी है। आरंभ में पृथ्वी जलते हुए गोले की तरह थी किंतु इसमें धीरे-धीरे परिवर्तन होते गया और और इसमें इतना परिवर्तन हुआ कि अब इस पर जीवन संभव है और इतने सारे जीवित पशु पक्षी प्राणी यहां जीवन यापन कर रहे हैं यहां मौजूद हैं। इसलिए यह कहना बहुत मुख्य बात है कि बदलने की क्षमता ही बुद्धिमता का माप है। हमें पुराने रीति रिवाज पुराने रूढ़िवादी बातों रूढ़िवादी चीजों और सारी ऐसी क्रियाकलाप जो कि मानव जाति को प्रभावित करती है और इसका परिणाम बुरा होता है हमें वह सब बदलना चाहिए। समय के साथ बहुत सारी चीजें बदल रही है इसलिए हमें भी बदलना चाहिए। इतने सारे आविष्कार हो रहे हैं। हमारी बुद्धिमत्ता मत आया है कि अध्ययन, ज्ञान और बुद्धि और ज्ञानी लोगों की सलाह से हम सारे चीज में परिवर्तन कर सकते। हमें पुरानी पद्धति छोड़नी चाहिए और एक विकासशील समाज बनाना चाहिए। अगर एक गांव पुराना है तो उसे बदलकर एक आधुनिक गांव बनाया जा सकता है। इसमें परिवर्तन करने से उसमे साक्षरता आएगी और सारे लोग शिक्षित होंगे । वहां बहुत सारी उद्योग खुलेंगे और लोग जागरूक होंगे। जिसके कारण उनकी जीविका में बढ़ोतरी होगी और वह नए-नए चीज जानने को अग्रसर होंगे जिनसे उनमें साक्षरता बढ़ेगी। हमें अपनी देश में बहुत परिवर्तन करना चाहिए क्योंकि अभी भी बहुत राज्यों में पुरानी चीजों की मान्यता है । अपनी जगह पर है किंतु परिवर्तन से हम उसे एक आधुनिक राज्य बना सकते हैं और आधुनिक राज्य बनने से सारे लोग साक्षर बनेंगे । उनमें शिक्षा पद्धति की उन्नति होगी । और अपने बच्चों को शिक्षा देने में वह पीछे नहीं हटेंगे। जिसके कारण हमारा देश ऊंचा होगा। |
|
| 3519. |
My dream of city Akola essay in Marathi of 1000 words |
|
Answer» Answer: Virtual reality (VR) is a simulated experience that can be SIMILAR to or completely different from the real world. Applications of virtual reality can include entertainment (i.e. video GAMES) and educational purposes (i.e. medical or military training). Other, distinct types of VR style technology include augmented reality and mixed reality. Currently standard virtual reality systems use either virtual reality headsets or multi-projected environments to generate realistic IMAGES, sounds and other sensations that simulate a user's physical presence in a virtual ENVIRONMENT. A person using virtual reality equipment is ABLE to look around the artificial world, move around in it, and interact with virtual features or items. The effect is commonly created by VR headsets consisting of a head-mounted display with a small screen in front of the eyes, but can also be created through specially designed rooms with multiple large screens. Virtual reality typically incorporates auditory and video feedback, but may also allow other types of sensory and force feedback through haptic technology. Explanation: here is your answer buddy .... |
|
| 3520. |
I went to imagica essay in Marathi |
|
Answer» Answer: एडलैब्स इमेजिका भारत के खोपोली में स्थित 300 एकड़ का थीम पार्क है। इसका स्वामित्व एडलैब्स मनोरंजन लिमिटेड के पास है। [1] इस पार्क की अनुमानित दैनिक क्षमता 15,000 आगंतुकों का हैं। आज के तारीख तक इस पार्क ने अभी तक 35 लाख से अधिक आगंतुकों की मेजबानी की है।[2] यहाँ पर तीन मुख्य पार्क हैं: थीम पार्क, वॉटर पार्क और स्नो पार्क। Explanation: hope it helps you |
|
| 3521. |
Me pahilela pahila thikan essay in marathi |
|
Answer» Answer: SORRY I didn't KNOW this is the answer of the BOOK HGTV dream of your QUESTION about |
|
| 3522. |
Essay on how should be the development of city in Marathi |
|
Answer» Virtual reality (VR) is a simulated experience that can be similar to or completely different from the real world. Applications of virtual reality can include entertainment (i.e. video games) and educational purposes (i.e. medical or military training). Other, distinct types of VR style technology include augmented reality and mixed reality. Currently standard virtual reality systems use either virtual reality headsets or multi-projected environments to GENERATE realistic images, sounds and other sensations that simulate a user's physical presence in a virtual environment. A person USING virtual reality equipment is able to look around the artificial world, move around in it, and interact with virtual features or items. The effect is commonly created by VR headsets consisting of a head-mounted display with a SMALL screen in front of the eyes, but can also be created through SPECIALLY designed rooms with multiple large screens. Virtual reality typically incorporates auditory and video feedback, but may also allow other types of sensory and force feedback through HAPTIC technology. here is your answer buddy |
|
| 3523. |
Election gas essay in Marathi |
| Answer» | |
| 3524. |
Essay on vinodi lekhak naste tar in marathi |
|
Answer» Answer: sorry I don't know MARATHI if you want any other LANGUAGE LET me know |
|
| 3525. |
Marathi essay on zar surya kopla tar |
|
Answer» Answer: पहीली मजा वाटेल. शाला नाही.कारण उजेड नाही आहे ना.मस्त लवकर उठावे लागणार नाही कारण दिवस उजळलेला कळणारच नाही ना. मस्त झोप मिळेल पण हे फक्त काही क्षणापूर्तच नंतर आपल्याला ही परिस्तिथी गंभीर भासेल. JAR Surya kopla TAR KHUP motha anarth hoil. DIVAS ujadnarch nahi.सर्वत्र काळोख होईल.अंधारच अंधार. ऊन येणार नाही.त्यामुळे आहेत पिकणार नाही व्हिटॅमिन D ची कमतरता होईल.खूप गोष्टी बिघडतील .वातावरण बिघडून जाईल .उन्हाळा येणार नाही.आजार पसर्तील. झाडांना अन्न तयार करता येणार नाही .तीही मारून जातील. समुद्राच्या पाण्याची वाफ होणार नाही त्यामुळे पाऊस पडणार सर्व निसर्गाचे चक्र च बिघडून जाईल.सर्व सजीव प्राणी कालांतराने मरण पावतील.सृष्टीचा अंत होईल. MARK me as a Brainlist |
|
| 3526. |
Write a essay in marathi on athvanit prajasataak din |
|
Answer» प्रजासत्ताक दिवस : हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘प्रजासत्ताक दिन’ हा होय. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जतो. आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली.
हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहणा नंतर लालकिल्ल्यावरून पंतप्रधान्नांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो.या कार्यक्रमात भारताती सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शनघडविणारी भली मोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावातून ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा होतो. शाळांतून, सरकारी कार्यालयांतून व अन्यत्रही सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.ठिकठीकाणी प्रभातफेर्या भाषणे, प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते. धाडशी मुलांचा,आणि विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजविनार्यांचा या दिवशी सरकार तर्फे गौरव केला जातो. अनेक ठिकाणी रात्री रोशनाई केली जाते. प्राथमिक शाळांतून मुलांना खाऊ हि वाटला जातो. मुले हि आनंदित होतात.
शाळांना तोरणे-पताका आपले तिरंगी ध्वज लावली जातात. लहान मोठी मुले तीरंगी ध्वज मोठ्या उत्साहाने हातात घेऊन भारत मातेचा जयघोष करीत प्रभात फेरीत भाग घेतात.सर्व विध्यार्थी अध्यापक, मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जाते. शाळेतील, एन. सी. सी. व स्काउट चे विध्यार्थी सुंदर संचलन करतात. शाळेतील वाद्य -वृंदा वरही राष्ट्रीय गाणी वाजविली जातात. तसेच मुले मुली आपापल्या आवडीची राष्ट्रगीते गातात. भाषणे करतात, नंतर सर्वजण राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतो. मुख्याध्यापका कडून गुणी विध्यार्थ्यांचे कौतुक होते व त्यांना सम्मान पत्रे दिली जातात.
या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येते. पण निव्वळ उत्साहात दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही. खरे तर हा प्रतीज्ञेचा दिवस ! लोकशाहीच्या उदघोषाचा दिवस ! प्रत्येक भारतीयाने या महत्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतीज्ञां केलीच पाहिजे, आणि त्यानुसार वागले पाहिजे. असे राष्ट्रीय दिन साजरे केल्या मुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना राष्ट्र प्रेम अधिक उसळून, उजळून निघते. |
|
| 3527. |
My favourite book essay in Marathi 8 pages |
|
Answer» Virtual REALITY (VR) is a simulated experience that can be similar to or completely different from the REAL world. Applications of virtual reality can include entertainment (i.e. video games) and educational purposes (i.e. medical or military training). Other, distinct types of VR style technology include augmented reality and mixed reality. Currently standard virtual reality SYSTEMS use either virtual reality headsets or multi-projected environments to generate realistic IMAGES, sounds and other sensations that simulate a user's physical presence in a virtual environment. A person using virtual reality equipment is able to look around the artificial world, move around in it, and interact with virtual features or items. The effect is commonly created by VR headsets consisting of a head-mounted display with a small screen in front of the eyes, but can also be created through specially designed rooms with multiple large screens. Virtual reality typically incorporates auditory and video feedback, but may also allow other types of sensory and force feedback through haptic technology. |
|
| 3528. |
Badlachi shamta ha budhimatecha mapdand ahe essay in marathi |
|
Answer» उद्धृत पाठ सबसे महान वैज्ञानिक अल्बर्ट आइंस्टीन में से एक है। अगर कोई बदलाव नहीं लाया जाता है तो कोई मुश्किल परिस्थितियों से नहीं निपट सकता है। इन स्थितियों से बाहर निकलने के लिए, कोई केवल महत्वपूर्ण परिस्थितियों से निपट सकता है या नई तकनीकों को लागू करने की क्षमता रखता है। मानव जीवन में जन्म, मृत्यु, बीमारी आदि जैसी अपरिहार्य स्थितियां भी हैं। यदि किसी व्यक्ति को एक लक्ष्य प्राप्त करने की इच्छा है, तो उसे पता होना चाहिए कि लक्ष्य तक पहुंचने के लिए कैसे और कब परिवर्तन करना है। उदाहरण के लिए, एक स्कूल के छात्र को आईटी क्षेत्र में नौकरी नहीं मिलती है, इसलिए उसे ट्रैक बदलना पड़ता है और इंजीनियरिंग जैसे उच्च डिग्री पाठ्यक्रम लेने पड़ते हैं। इसलिए, आइंस्टीन कहना चाहते हैं कि जीवन एक तरह से नहीं चलता है, जीवन में एक बदलाव हमेशा आपकी अपेक्षाओं और लक्ष्यों तक पहुंचने के लिए आवश्यक ह |
|
| 3529. |
Marathi essay on kaju katli |
|
Answer»
Kaju katli (literally "cashew slice"), also known as kaju BARFI, is an Indian dessert similar to a barfi. Kaju means cashew; Barfi is often, but not always, made by thickening milk with sugar and other ingredients (such as dry fruits and mild spices). Kesar kaju katli is a kaju katli RECIPE that includes SAFFRON. Kaju katli Kaju katli dessert - side view.jpg Kaju Katli Place of origin India Region or state Indian subcontinent Associated national cuisine India, Bangladesh, Pakistan Main ingredients Cashew nuts, sugar, ghee Variations Kesri pedha, barfi, pista barfi Cookbook: Kaju katli Media: Kaju katli The dish is prepared with cashew nuts soaked in water for a considerable period of time (usually overnight), which are then ground to a paste. Sugar solution is boiled down until a single thread forms when two fingers are dipped into it and PULLED apart, after which it is added to the ground cashews kaju . Ghee, saffron (kesar), and dried fruits may also be added.[1] The paste is then spread and flattened in a shallow, flat-bottomed dish and cut into bite-sized diamond-shaped pieces. The pieces are usually decorated with edible silver foil. The finished sweet is usually white or yellow in color depending on the ingredients used for the paste and the proportions of each used. Katli is traditionally eaten during Diwali.[2] Kaju katli can also be prepared by replacing the sugar syrup with crystallised sugar and heating the entire dough instead of the sugar-water syrup. Kaju katli is not a long lasting dessert, in winter it can last up to 7 days, but in summer one should consume it within 3-4 days. Due to its popularity in India, many vendors such as Bikaner and SweetDabba have made a sugar free version of this sweet |
|
| 3530. |
अनुद्वेगकरंसत्यंचैव वाङ्गमयं ।_च यत्।उच्यते।।स्वाध्यायanswer |
| Answer» | |
| 3531. |
৮. “দেবতার গতিক ভালাে নয়কো |'—বক্তা হলেন--A) বাসিনী (B) বড়ােবউ © উচ্ছব ® মুনীর যা |
| Answer» | |
| 3533. |
Vidya hech dhan essay in marathi |
|
Answer» MARK MY ANSWER AS BRAINLIST !!! |
|
| 3535. |
No marathi essay on khel arogya |
|
Answer» IMPASSIBLE .........,....? |
|
| 3536. |
Essay on pavsala in Marathi about 80 90 words |
|
Answer» पाऊस सुरु होण्या आधी, उन्हाळ्याच्या गर्मी ने संपूर्ण जमीन तापलेली असते. लोग गर्मीत येणाऱ्या घामा ने अस्वस्थ झालेली असतात, आणि ते ढगांन कडे पाहू लागतात सगळ्यांचा मनात एकच इच्छा असते, ती म्हणझे कधी हा पावसाला सुरु होतो आणि कधी हा पाऊस सर्वत्र गारवा पसरवतो. आणि मग रिमझिम पावसाळा सुरवात होते, आम्ही सर्व मित्र ह्या पावसात भिजतो आणि गान म्हणतो " ये रे ये ये पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस अल्ला मोटा" पहिला पाऊस पडला कि मातीला सुगंध येतो तो मला खूप आवडतो. पाऊस पडल्याने सर्वी झाडे हिरवीगार होतात आणि गर्मी ने तापलेल्या वातावरणात गारवा येतो. पाऊस कधी रिमझिम येतो तर कधी कधी धो धो कोसळतो, सर्व आटलेले नद्या नाळे पुन्हा वाहू लागतात. शेतांच्या कामाला सुरवात होते, पावसानमुळे शेतकरी खुश होतात. काहीच महिन्या मध्ये शेता मदे पिक डोलू लागते. पावसात शाळेत जाण्याची मज्या काही वेगळीच असते, मला शाळेत जाण्यासाठी साठी पप्पा नवीन रेनकोट घेऊन देतात. मला पावसात जायला आवडते आम्ही सर्व मित्र पाण्यात खेळतो कागदाच्या होड्या बनून वाहत्या पाण्यात सोडतो पण केलेली मज्या घरी आल्यावर आईचा रागाने संपते, कपडे घाण झाल्याने आई खूप रागावते. पाऊस कधी इतका पडतो कि सगळी कडे पाणी साचते आणि आम्हाला शाळेला सुट्टी मिळते. पावसात इंद्रधनुष बघायला मिळतो तो खूप छान दिसतो. सर्व ठिकाणी बेडूक ओरडत असतात. मी कधी बगीतला नाही पण आई सागते कि पाऊस पडतो तेव्हा मोर रानात नाचू लागतो मला तो नाच नक्की बगायला आवडेल. पावसात आम्हाला शाळेला सुट्टी मिळते, गर्मी ने तापलेले वातावरण थंड होते. आम्हाला पावसात खूप माज्या करायला मिळते म्हणून मला पावसाळा हा ऋतू खूप आवडतो. |
|
| 3537. |
Marathi essay on damlelya zadachi atmakatha very long essay |
|
Answer» I don't KNOW marathi Explanation: |
|
| 3538. |
Marathi essay on importance of Moon |
|
Answer» चंद्र : पृथ्वीचा एकुलता एक उपग्रह. चंद्राचे शीतल चांदणे, त्याच्या कला, त्याचे मोहक स्वरूप वगैरे गुणांमुळे चंद्राबद्दल मानवाला पूर्वापार आकर्षण वाटत आले आहे. सर्व धर्मांत चंद्राबद्दल काही संकेत रूढ झालेले दिसतात. ‘ईद’ च्या चंद्राबद्दल मुस्लिमांना वाटणारे महत्त्व, अमावास्या व पौर्णिमा यांना असणारे हिंदूंमधील विशेष स्थान सर्वश्रुत आहे. फलज्योतिषातही चंद्राला फार महत्त्वाचे स्थान दिले आहे. चंद्राच्या उपपत्तीबद्दल, त्याच्या आकाशातील मार्गक्रमणावर, त्याचप्रमाणे त्याच्या कलांबद्दल आणि त्याच्यावरील डागांबद्दल संस्कृतात वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत. विराटपुरुषाच्या मनापासून चंद्रमा उत्पन्न झाला (चंद्रमा मनसो जातः) असे पुरुषसूक्तात म्हटले आहे. २७ नक्षत्रे (या प्रजापतीच्या कन्या) चंद्राच्या बायका होत. त्यांत फक्त रोहिणीवरच तो फार प्रेम करी म्हणून त्याला प्रजापतीचा शाप मिळाला व क्षयरोग जडला, म्हणून कृष्ण पक्षात तो कमी कमी होत जातो. पुढे त्याला उःशाप मिळाला त्यामुळे तो शुक्ल पक्षात वृद्धिंगत होत जातो. अशा अनेक कथा पुराणांत आढळतात. हिंदू धर्मात चंद्राला देवतारूप दिले आहे. शुद्ध द्वितीयेला चंद्रदर्शन घेणे, भाऊबीजेच्या दिवशी चंद्राला ओवाळणे इ. प्रथा हिंदू लोकांत प्रचलित आहेत. चंद्राच्या ग्रहणांबद्दल मानवाला प्राचीन कालापासून कुतूहल वाटत आले आहे. चंद्राची फलज्योतिषाशी सांगड घातली गेल्याने, पौर्णिमा किंवा अमावास्या नेमकी केव्हा येईल, ग्रहण केव्हा होईल, यांचे आगाऊ अंदाज करण्याच्या प्रयत्नातून चंद्राच्या गतीचा अभ्यास प्राचीन काळापासून सुरू झाला. मुख्यतः चंद्राच्या गतीच्या अभ्यासावरूनच न्यूटन यांना त्यांचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडता आला आणि या सिद्धांताच्या आधारानेच पुढे चंद्राची स्थाने अधिक अचूकपणे वर्तविता येऊ लागली. दिवस-रात्र हा आविष्कार मानवाला कालमापनाचे नैसर्गिक माप म्हणून लक्षात आला. त्याच्यापेक्षा मोठे काळाचे माप जे महिना ते चंद्राच्या कलांवरून मनुष्याच्या लक्षात आले. त्याहून मोठे माप जे वर्ष, ते ऋतुचक्राच्या पुनरावृत्तीवरून पुष्कळच उशिरा लक्षात आले. अत्याधुनिक आणवीय घड्याळ सोडल्यास चंद्र हा कालमापनाचे सर्वांत अधिक अचूक साधन मानले जाते, म्हणजे चंद्राची गती आता आपणाला अत्यंत अचूकपणे माहीत झालेली आहे. भारतीय, रोमन, ग्रीक व चिनी प्राचीन ग्रंथांवरून चंद्राबद्दलचे शास्त्रीय ज्ञान सु. ४,००० वर्षांपूर्वीपासून मिळविण्याचे प्रयत्न चालू आहेत असे दिसते. चंद्राच्या गतीचा अभ्यास प्रथम बॅबिलोनियन लोकांनी सुरू केला व प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञांनी काही महत्त्वाचे सिद्धांत मांडले. चंद्राची एकच बाजू पृथ्वीवरून दिसते हे प्राचीन ग्रीकांना माहीत होते. चंद्राच्या कला व ग्रहणे यांचे वास्तविक कारण ॲनॅक्सॅगोरस (इ. स. पू ५००? — ४२८) यांना समजले होते. हिपार्कस यांनी इ. स. पू. १५०—१३० या सुमारास चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर पृथ्वीच्या त्रिज्येच्या ५९ पट आहे असे भूमितीच्या साहाय्याने निश्चित केले. त्याचप्रमाणे चंद्रकक्षा पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या कक्षेशी ५ अंशांचा कोन करते हेही त्यांनी शोधून काढले व ही मूल्ये, प्रचलित मूल्यांशी चांगलीच जुळतात. चंद्राच्या गतीच्या अभ्यासात टॉलेमी (इ. स. दुसरे शतक) व ट्यूको ब्राए (१५४६—१६०१) यांनी आणखी सुधारणा केल्या. त्यानंतर ग्रहगतीबद्दल केप्लर (१५३१—१६३०) यांनी आपले विख्यात तीन नियम मांडले. न्यूटन (१६४२—१७२७) यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडल्यानंतर सर्वच खगोल गणिताला सैद्धांतिक बैठक प्राप्त झाली आणि आणि त्याबरोबर चंद्राच्या गतीची छाननी शास्त्रीय दृष्ट्या सुरू झाली. भरती-ओहोटीच्या आविष्काराचा चंद्राशी घनिष्ट संबंध असल्याचे मानवाला फार पूर्वीपासून माहीत आहे. त्याचाही खुलासा गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावरून करता येऊ लागला. पूर्वीच्या काळी ग्रहगोलांचे वेध घेण्याच्या पद्धती फारच सदोष होत्या. ट्यूको ब्राए यांनी त्यात पुष्कळच अचूकता आणली. गॅलिलीओ (१५६४ — १६४८) यांनी दूरदर्शकामध्ये (दुर्बिणीमध्ये) सुधारणा केल्यानंतर चंद्राचे अधिक सूक्ष्म निरीक्षण तर करता येऊ लागलेच पण ग्रहांचे वेधही अधिक बिनचूकपणे घेता येऊ लागले. म्हणजे ग्रह गणिताच्या शास्त्रात जसजशी सुधारणा होत गेली, तसतसे ग्रहांचे (व म्हणून चंद्राचे) वेध अचूक घेण्याची मानवाची क्षमताही वाढली. या दोहोंच्या संयोगाने चंद्रगती अत्यंत काटेकोरपणे सांगणे शक्य झाले. |
|
| 3539. |
An essay in marathi maza gaon in 1000 words akola |
|
Answer» अकोला उच्चारण (सहाय्य·माहिती) हे महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेल्या विदर्भातले एक शहर आहे. हे अकोला जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. मुंबई पासून ६०० किलोमीटर पूर्वेस असणारे अकोला हे महाराष्ट्र राज्यातील अमरावती विभागात येते. दैनिक देशोन्नती हे वृत्तपत्र अकोल्यातून प्रसिद्ध होते. या शहराचे भौगोलिक स्थान २०.४६ उत्तर अक्षांश व ७६.५९ पूर्व रेखांश आहे. हे शहर मोर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. ही नदी पूर्णा नदीची एक मुख्य उपनदी आहे. अकोला शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्र.[६] जातो. जिल्ह्यात बाळापूर, पातूर, तेल्हारा, मुर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोट, अकोला असे एकूण सात तालुके आहेत. |
|
| 3540. |
Essay on how should be family in Marathi language |
|
Answer» तो निस्वार्थ आहे. आपल्या कुटुंबाचा आनंद आपल्या स्वत: च्या पुढे ठेवणे. ज्या क्षणी आपण स्वत: ला किंवा आपल्या कुटुंबाच्या आनंदाचा स्वीकार कराल त्या क्षणी ते मरणार आहे कारण कुटुंब एका व्यक्तीपेक्षा मोठे असले तरी त्यास प्रत्येकाने बळकट धावणे आवश्यक असते. एक कुटुंब प्रत्येक सदस्य देत, क्षमा करतो आणि निर्दयपणे संरक्षण करतो. |
|
| 3541. |
Kapdi pishvi che manogat essay in marathi |
|
Answer» ■■ कापडी पिशवीचे मनोगत■■ नमस्कार, मी एक कापडी पिशवी बोलत आहे. आता मी पहिल्यांसारखी चकचकीत सफेद रंगाची नाही राहिली. माझ्यावर थोडे डाग पडले आहेत. पण आधी मी अशी नव्हती. माझा जन्म एका कारखान्यात झाला होता.तेव्हा मी चकचकीत सफेद रंगाची होती.माझ्यावर सुंदर फुलांची डिज़ाइन होती.माझ्यासोबत माझे इतर मैत्रिणी सुद्धा होत्या. नंतर आम्हाला सगळ्यांना एका दुकानात विकायला आणले गेले.हळूहळू माझ्या इतर मैत्रिणींना कोणी न कोणी विकत घेतले आणि आम्ही वेगवेगळे होऊ लागलो. एक दिवशी एका बाईने मला विकत घेतले.त्या दिवशी मी खूप खुश होती. दुसऱ्या दिवशी तिने माझ्यात तिच्या मुलीचा स्कूलचा डब्बा भरला आणि मला तिच्या मुलीच्या हातात दिले. जेव्हा मालकिणीच्या मुलीने मला शाळेत नेले, तेव्हा तिच्या मैत्रिणी माझ्या सौंदर्याचे कौतुक करायच्या. तेव्हा मला फार आनंद व्हायचा.मला रोज ती मुलगी शाळेत न्यायची,घरी आल्यावर मला व्यवस्थित किचनमध्ये ठेवायची आणि माझी मालकीण मला रोज स्वच्छ आणि साफ धुवायची. पण, एके दिवशी तिच्या मुलीकडून चूकून माझ्यावर भाजी पडली, ज्यामुळे माझ्या अंगावर तेलाचे डाग पडले. माझ्या मालकिणीने ते डाग काढायचे खूप प्रयत्न केले,पण तिला काही ते जमले नाही. माझ्या अशा अवस्थेमुळे तिच्या मुलीने माझा वापर करण्यास नकार दिला, मग माझ्या मालकिणीने तिच्यासाठी नवीन पिशवी आणली आणि मला एका कोपऱ्यात टाकून दिले. मला तेव्हा खूप दुख झाला, पण मी त्यांच्या उपयोगी आली, यातच मला समाधान वाटतो. तर अशी होती माझी जीवन कथा. |
|
| 3542. |
Essay in Marathi on ideal village in my dreams |
|
Answer» the VILLAGE I SAW in my dream was so cute and also very nice and good looking my idle village was so great that I WOULD not COME back from my dream |
|
| 3544. |
Please translate Hindi Essay in Marathi |
|
Answer» Our Hindi to MARATHI Translation Tool is powered by Google Translation API. You can type the text you want translated and then click the "Translate" button. Our app then translates your Hindi word, phrase or sentence into Marathi. You can visit our homepage to type in Hindi. The translation only takes few seconds and ALLOW upto 500 characters to be translated in one REQUEST. Although this translation is not 100% accurate, you can get a basic idea and with few modification it can be pretty accurate. This translation software is evolving day by day and Google Engineers are working on it to MAKE Hindi to Marathi translation more intelligent and accurate. Hopefully, one day it will produce near to perfect translation!
|
|
| 3545. |
Four lines on mahatma gandhi in SANSKRIT |
|
Answer» महात्मा गान्धिः भारतस्य राष्ट्रपिता कथ्यते । विश्ववन्द्यस्य प्रातःस्मरणीयस्यास्य महात्मनो जन्म काठियावाड़प्रदेश पोरबन्दरनामके स्थले एकोनसप्तत्यधिकाष्टादशशततमे खिस्तीयवर्षे अभवत् । अस्य पूर्ण नाम मोहनदासकर्मचन्दगान्धिः इत्यस्ति । hope it HELPS. PLZ MARK me as a BRAINLIEST |
|
| 3546. |
Essay in Marathi one day picnic spot at imagica with family |
| Answer» | |
| 3547. |
Sagrache atmavrutta essay in Marathi |
|
Answer» Answer: answers are also not 8available but the best 6 minute WORDS from a ADVERB and the WORD |
|
| 3548. |
Marathi essay about-mi DG boltoy |
|
Answer» Answer: I don't UNDERSTAND marathi LANGUAGE |
|
| 3549. |
Bondla essay in Marathi |
|
Answer» Answer: akfnendurnb said the company was 3rd and its 8 month old company 85th 4edition 3rd 4 day was a great EXAMPLE to be able and the service to amreli was so great and I WISH you could see a problem in gujarati that I am still TRYING and you are going back on a journey with my friends at home W you will have the best experience and |
|
| 3550. |
Sevavrati baba amte essay in marathi |
|
Answer» answer at a meeting in GUJARATI in the MORNING and his WIFE said the prisoner . |
|