This section includes InterviewSolutions, each offering curated multiple-choice questions to sharpen your knowledge and support exam preparation. Choose a topic below to get started.
| 3551. |
What if scientist do not exist essay in Marathi? |
|
Answer» AKSHAT dhjdjzbfnehxudhbwjdofjenskfudjqnufifejsjdidhsb has be a good choice for 5 to choose dhdydjsnshediyjnrdjdirjdjdksnfjdks |
|
| 3552. |
Maza mitra google essay in marathi |
|
Answer» Google mazha khup changala Mitra ahe tymule MALA pahije to mahiti havya TYA VELI milate.mala mazhe projects सहजपणे करता येतात. मला खूप सारी पुस्तके शोधावी लागत नाहीत. सहजपणे माहिती उपलब्ध होते. नवनवीन माहिती मिळते. प्रत्येक भाषेत उत्तर सापडत. |
|
| 3553. |
Essay on community helpers in Marathi |
|
Answer» akcuebsjjehald said the company was working on the process and you will be RESPONSIBLE and the company 6AM will CONTINUE its INVESTIGATION |
|
| 3554. |
I want a Marathi essay on Eka shastradnya Che atmavrutta |
| Answer» | |
| 3555. |
Essay on crime in Marathi |
|
Answer» Answer: Explanation: |
|
| 3556. |
If I were sick essay in Marathi |
|
Answer» Explanation: Sorry, but I don't know Marathi language. Please FOLLOW me and mark me as the BRAINLIEST answer. |
|
| 3557. |
Dhvani singer essay in Marathi |
|
Answer» Answer: ध्वनि भानुशाली एक भारतीय गायक हैं। उन्होंने 2018 का हिट गाना, "दिलबर" फिल्म सत्यमेव जयते से रिकॉर्ड किया। उन्होंने अपने संगीत करियर की शुरुआत फिल्म वेलकम टू न्यूयॉर्क के गीत "इश्तेहार" से की थी। ध्वनि भानुशाली का जन्म मुंबई, महाराष्ट्र में हुआ था। उनके पिता विनोद भानुशाली हैं, जो टी-सीरीज़ के लिए ग्लोबल मार्केटिंग एंड मीडिया पब्लिशिंग के अध्यक्ष हैं। उनकी एक छोटी बहन है जिसका नाम दीया भानुशाली है।[6] भानुशाली ने नेहा कक्कड़ के साथ "दिलबर" और गुरु रंधावा के साथ "इशारे तेरे" गाने पर काम किया है।.[3][7] उनका पहला गीत "इश्तेहार" फिल्म वेलकम टू न्यूयॉर्क से था, जिसमें उन्होंने राहत फ़तेह अली खान के साथ गाया था। उनका गीत, "दिलबर", बिलबोर्ड टॉप टेन में प्रवेश करने वाला पहला हिन्दी भाषा का गीत था।[3] उन्होंने "गुलाबी आंखें" और "शेप ऑफ यू" का एक कारपूल मैशअप रिलीज़ किया है।.[8] उन्होंने "लेजा रे" और "मैं तेरी हूं" सिंगल रिलीज़ किया है।[9] उन्होंने अखिल के साथ लुका छुपी फिल्म से "दुनीया" गाया है। उन्होंने फिल्म नोटबुक के लिए "लैला" गीत भी गाया है। उन्होंने खुद और सिद्धार्थ गुप्ता अभिनीत निखिल डिसूज़ा के साथ सुपरहिट सिंगल "वास्ते" भी गाया है, जो उस समय यूट्यूब पर सबसे अधिक पसंद किया जाने वाला भारतीय गीत बन गया था।[10] उन्होंने फिल्म दे दे प्यार दे से पार्टी एंथम "मुखड़ा वेख के" भी गाया है। तनिष्क बागची के साथ काम करने पर, उन्होंने टिप्पणी की कि वह उनके गुरु हैं, "उन्होंने मुझे बहुत अच्छी तरह से निर्देशित किया है। मेरा करियर ज्यादातर उन्हीं की वजह से बना है।" उन्होंने बताया कि उन्हें अपने गीतों की सफलता पर गर्व है |
|
| 3558. |
Me vrudhe boltya essay in marathi |
|
Answer» chal daffa ho .AKUL NI haagi.aaa jande pta ni kitho kitho.aunda janda kuch ha ni. dujayaaa de aasre BETHE JO. |
|
| 3559. |
Poland Public essay in Marathi |
|
Answer» पोलैंड (पोलिश: POLSKA, अंग्रेज़ी: Poland), आधिकारिक तौर पर पोलैंड गणराज्य (RZECZPOSPOLITA Polska), मध्य यूरोप में एक देश है। पोलैंड का कुल क्षेत्रफल लगभग 3 मिलियन वर्ग किलोमीटर है, (1.20 मिलियन वर्ग मील), जो इसे यूरोप का 9वां सबसे बड़ा देश बना देता है। लगभग 40 मिलियन की आबादी के साथ, यह यूरोपीय संघ का 6 वां सबसे अधिक आबादी वाला देश है। राज्य बाल्टिक सागर से कारपैथी पर्वत तक फैला हुआ है। पोलैंड की राजधानी वारसॉ है। अन्य शहर क्रकाउ, व्रोकला, डांस्क और पॉज़्नान हैं। पश्चिम में जर्मनी के साथ पोलैंड सीमाएं, दक्षिण में चेक गणराज्य और स्लोवाकिया और पूर्व में लिथुआनिया, यूक्रेन, बेलारूस और रूस के साथ। पोलैंड की स्थापना ड्यूक मिज़को प्रथम के तहत एक राष्ट्र के रूप में की गई थी, जिसने ९६६ ईस्वी में देश को ईसाई धर्म में परिवर्तित कर दिया था। १०२५ में, पोलैंड के पहले राजा को ताज पहनाया गया था और १५६९ में, पोलैंड ने लिथुआनिया के ग्रैंड डची के साथ एक लंबा सहयोग स्थापित किया, इस प्रकार पोलिश-लिथुआनियन राष्ट्रमंडल की स्थापना की। यह राष्ट्रमंडल उस समय के सबसे बड़े और सबसे शक्तिशाली यूरोपीय देशों में से एक था। यह १७९५ में टूट गया था और पोलैंड ऑस्ट्रिया, रूस और प्रशिया के बीच बांटा गया था। प्रथम विश्व युद्ध के बाद १९१८ में पोलैंड फिर से स्वतंत्र हो गया। द्वितीय विश्व युद्ध १९३९ में शुरू हुआ जब नाजी जर्मनी और सोवियत संघ ने पोलैंड पर हमला किया। पोलिश यहूदियों समेत द्वितीय विश्व युद्ध के दौरान छह मिलियन से अधिक पोलिश नागरिक मारे गए थे। युद्ध के बाद, पोलैंड "पूर्वी ब्लॉक" में एक कम्युनिस्ट गणराज्य के रूप में उभरा। १९८९ में, कम्युनिस्ट शासन गिर गया, और पोलैंड एक नए राष्ट्र के रूप में उभरा, जिसे संवैधानिक रूप से "तीसरा पोलिश गणराज्य" कहा जाता है। पोलैंड एक स्वयंशासित स्वतंत्र राष्ट्र है जो कि सोलह अलग-अलग वोइवोदेशिप या राज्यों (पोलिश : वोयेवुद्ज़त्वो) को मिलाकर गठित हुआ है। पोलैंड यूरोपीय संघ, नाटो एवं ओ.ई.सी.डी का सदस्य राष्ट्र है। पोलैंड एक उच्च विकसित देश है जिसमें जीवन की उच्च गुणवत्ता है। यह यूरोप की सबसे बड़ी अर्थव्यवस्थाओं में से एक है।[2][3] पोलैंड में भी एक बहुत समृद्ध इतिहास और वास्तुकला है। |
|
| 3561. |
Long essay in Marathi about mobile phone Shap Ki Vardan |
|
Answer» SORRY FRIEND I didn't KNOW marathi sorry BUDDY |
|
| 3562. |
Dam essay in Marathi |
|
Answer» जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण(JAYAKWADI dam). 60 किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे. जायकवाडी धरणाची तब्बल 102 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि 4 वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो. |
|
| 3564. |
Short essay on discipline in Marathi |
|
Answer» शिस्त ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक व्यक्तीला नियंत्रणात ठेवते. हे एखाद्या व्यक्तीला आयुष्यात प्रगती करण्यासाठी आणि यश मिळविण्यास प्रेरित करते. प्रत्येकजण त्याच्या आयुष्यातील शिस्तीचे पालन एका वेगळ्या स्वरूपात करतो. याव्यतिरिक्त, प्रत्येकाकडे स्वत: च्या शिस्तीची शक्यता असते. काही लोक त्यास आपल्या आयुष्याचा एक भाग मानतात आणि काही जण तसे करत नाहीत. हे मार्गदर्शक आहे जी उपलब्धतेमुळे एखाद्या व्यक्तीला योग्य मार्गावर नेले जाते. महत्त्व आणि शिस्तीचे प्रकार शिस्तीशिवाय माणसाचे आयुष्य निस्तेज व निष्क्रिय होईल. तसेच, शिस्तबद्ध व्यक्ती अत्याधुनिक मार्गाने जगण्याच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि जे त्यांच्यात नसतात त्यांच्यापेक्षा परिस्थिती हाताळू शकते. शिवाय, जर तुमची एखादी योजना असेल आणि तुम्हाला ती तुमच्या आयुष्यात राबवायची असेल तर तुम्हाला शिस्तीची गरज आहे. हे आपल्यास हाताळण्यास सोपे करते आणि शेवटी आपल्या जीवनात यश आणते. जर शिस्तीच्या प्रकारांबद्दल बोलायचे असेल तर ते सामान्यत: दोन प्रकारचे असतात. प्रथम एक प्रेरित शिस्त आहे आणि दुसरे म्हणजे आत्म-शिस्त. प्रेरित शिस्त ही अशी एक गोष्ट आहे जी इतरांनी आपल्याला शिकविली किंवा आपण इतरांना पाहून शिकतो. स्वत: ची अनुशासन आतून येते आणि आपण ती स्वतःच शिकतो. स्वत: ची शिस्त इतरांना भरपूर प्रेरणा आणि समर्थन आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोणतीही चूक न करता आपल्या दैनिक वेळापत्रकांचे अनुसरण करणे देखील शिस्तबद्ध होण्याचा एक भाग आहे. |
|
| 3565. |
Essay on pakshi nashta zale tar in marathi |
|
Answer» Answer: sorry I don't KNOW MARATHI if I WANT any other LANGUAGE let me know |
|
| 3566. |
Waghache manogat essay in marathi |
|
Answer» I can't UNDERSTAND your QUESTION |
|
| 3567. |
À¤®à¤¾à¤¨à¤µ सेवा हीच ईशà¥à¤µà¤° सेवा Marathi essay |
|
Answer» I don't UNDERSTAND in which LANGUAGE it is WRITTEN |
|
| 3568. |
Babanrao pachpute essay in Marathi writing only 600 words only |
|
Answer» ... |
|
| 3570. |
Mi ani majhe sankalp essay in marathi |
|
Answer» म्हटलं, ह्या वर्षीचा लेखा जोखा मांडावा. मी गेल्या वर्षी काय केलं? तसं बरंच काही केलं आणि काहीच केलं नाही. घराच्या आघाडीवर मी अक्षरशः काहीही केलं नाही. कधी बाबांचं टॅक्स रिटर्न भरून दे, आईला भाजी चिरून दे, विन्याच्या डिफिकल्टीज सोडव, असले फुटकंळ उद्योग केले, नाही असं नाही. पण ते सोडलं तर काहीही नाही. माझा पगार पण नाही. कारण तो माझ्या अकाउंट मध्ये जातो आणि त्यातून कधीच पैसे काढले जात नाहीत. मग मी माझ्या घरासाठी काय केलं तरी काय गेल्या वर्षी? तशी माझ्याकडून काही अपेक्षा नाहीच, पण आपण ज्या संस्थेचा भाग आहोत आणि ज्या संस्थेच्या जिवावर आपण उड्या (फार उंच गेल्या नाहीत तरीही) मारतो, त्या संस्थेचं आपण काही देणं लागतो की नाही? मला वाटतं माझा आळस नडतो. बऱ्याच वेळा वाटतं आईला मदत करावी. पण मग कोचावर बसून टी.व्ही. कोणी बघायचा. कोणीच बघत नाही, म्हणून त्याला (टी.व्ही. ला) वाईट वाटेल, म्हणून मी आपली टी.व्ही. बघत बसते. ते काही नाही. नव्या वर्षी केबल बंद. थोडं का होईना घरचं काम करायचं. थोडी बाबांनाही मदत करायची म्हणजे बिलं भरणं बँकेत जाणं असली कामं कधीतरी करायला काही हरकत नाही. आणि विन्याचं? छ्या त्याचं काही काम करायला नकोय, जमल्यास त्यानेच मला माझ्या कामात मदत करावी. तसा करतो तो मदत पण अजून. हे झालं घरचं, नोकरी फ्रंटवर? सध्या नोकरी म्हणजे रुळावर चालणाऱ्या आगगाडीसारखी झालेय. रुळ सोडता येत नाही, दिशा बदलता येत नाही. रुळ नेतील तिथे जायचं. बदल हवाय एवढं नक्की. जग्गू (ओळखीसाठी मागील ब्लॉग वाचा) भेटल्यावर तर अजूनच जाणवलं, काहीतरी बदल हवाय आयुष्यात. त्यामुळे नव्या वर्षीचा संकल्प म्हणजे नोकरी बदलणे. जग्गूला सांगितलं तर ते काय खूष झाले. म्हणाले तुला लवकर समजलं. बऱ्याच जणांना रिटायर होताना समजतं. कठीण आहे पण. म्हणजे तिथले लोकं, ती जागा, माझा डेस्क आणि कंप्युटर सगळं सोडताना कसं वाटेल? आपलाच एक भाग सोडून चाललोय असं वाटेल. वाटूदे. आणखी एक अनुभव दुसरं काय? नाटक आणि गाणं. गेलं वर्षभर बंद आहे गाणं. ह्या खात्यात शून्य मार्क. काही चांगले कार्यक्रम ऐकले हे खरं पण, रियाज अजिबात नाही. नवीन काही शिकणं तर नाहीच नाही. ठरलं. आजच बाईंना फोन करते आणि परत जायला सुरुवात करते. वेळ काढला नाही, तर वेळ मिळणार नाही हेच खरं. नाटकाच्या दृष्टीने मात्र हे वर्ष प्लस. चार एकांकिका केल्या, खूप झाल्या. ह्याच्या उप्पर करणं काही शक्य नाही. एका सिरियलच्या शूटला पण गेले होते. पण एकंदरित ते मला झेपेलसं वाटत नाही. नाटक त्यापेक्षा खूपच छान. शूटींग भयंकर त्रासदायक आणि वेळकाढू प्रकार वाटला. आणि ती सिरियल कचऱ्याच्या टोपलीत गेली हे दुसरं. अर्थात एका एपिसोडमध्ये का होईना पण माझ्यासारख्या लोकांना घेतल्यावर सिरियल कचऱ्याच्या टोपलीतच जाणार. आणि हो. शेवटचं राहिलंच. हा ब्लॉग सुरू केला. मजा वाटते लिहायला. डायरी लिहितेय असंच वाटतं. कोणाशी गप्पा माराव्यात तसं वाटतं आणि इतरांच्या प्रतिक्रिया वाचायला पण आवडतात. पुढच्या वर्षी इतर सगळे ब्लॉग वाचायचे हा संकल्प. काही चाळले मी. कवितांचं अमाप पीक आहे, त्यात काही चांगल्या कविता लपून जातात. गद्य पण काही इतकं सुंदर लिहितात की क्या बात है! त्यांच्यापुढे माझा ब्लॉग म्हणजे एखाद्या सुंदर कादंबरीसमोर जनरल लेजर. असो जनरल लेजर तर जनरल लेजर, माझ्यासारख्या मुलीला हेही नसे थोडके. जेपींना (बाबांना) विचारलं की त्यांचा संकल्प काय नव्या वर्षीचा. तर म्हणाले, कोणताही संकल्प करायचा नाही, हाच त्यांचा संकल्प. कारण त्यांच्या मते त्यांनी एखादा संकल्प केला की तो हटकून पुरा होत नाही. मग विनूला विचारलं. तर म्हणाला ताई, बस इक सनम चाहिये आशिकी के लिये. हाच माझा संकल्प. कप्पाळ माझं. आशिकी करतायत. मग आईला विचारलं. ती म्हणाली, माझं (म्हणजे माझंच) लग्न करून देणे. नेहमीप्रमाणे जास्त काही न बोलता मी तिथून सटकले. अजून थोडं लिहायचं होतं पण आता खूप उशीर होतोय. तेव्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. |
|
| 3571. |
Prem vistar hai swarth sankuchan essay in marathi swami vivekananda in about 750 words |
|
Answer» sorry I don't KNOW Marathi if you WANT any other language let me Know |
|
| 3573. |
Essay on shravan kaushal marathi essay |
|
Answer» |
|
| 3574. |
Pur grahast lokancha samasya essay in marathi |
|
Answer» I didn't KNOW |
|
| 3575. |
Ujjwal jeevan ani paryavarnasathi indhan bachat essay in marathi |
|
Answer» |
|
| 3576. |
Contribution of Sardar Vallabhai Patel for Country essay in Marathi |
|
Answer» SACH me |
|
| 3578. |
My historical picnic essay writing in Marathi for Std 5 |
|
Answer» गेल्या महिन्यात आमचे वर्ग शिक्षक आम्हाला एक पिकनिक साठी घेतला हे एक सुंदर अनुभव होता. आम्ही आमच्या शाळेच्या जवळ एका बागेकडे गेलो. आम्हाला काही अन्न आणण्यास सांगण्यात आले. आपल्यापैकी काही जण फळे, काही काटे घेऊन, काही न्याहारी स्नॅक्स उचलले. आम्ही फलंदाज, गोळे आणि इतर खेळांकडे वळलो. सकाळी आम्ही आमच्या शाळेच्या बसमध्ये बसलो आणि रॉक गार्डनसाठी निघालो. एकदा आम्ही तिथे पोहोचलो की, आमचे शिक्षक आपल्याला बसावे असे एक सोयीस्कर जागा निवडण्यास मदत करतात. फळे खाल्ल्यानंतर आम्ही बरेच गेम खेळले. आमचे शिक्षक देखील आमच्यासोबत खेळले. त्यानंतर, त्या बागेच्या फेऱ्या मारण्यासाठी त्या आम्हाला घेऊन गेली. दुपारी आम्ही सगळे भुकेले आणि थकलो. आम्ही एकत्र बसलो आणि आमचे भोजन केले मग आमचे शिक्षक सुंदर कथा वाचतात आम्ही सगळं एकत्र ऐकत होतो एक तासानंतर आम्ही पुन्हा बसमध्ये परत आलो आणि आम्ही सर्व शाळेत परतलो. मी या पिकनिकला कधीच विसरणार नाही, कारण ही माझी पहिलीच वेळ होती की मी माझ्या शाळेतील मित्रांसोबत पिकनिकला गेलो आणि खूप मजा केली. |
|
| 3579. |
Pralayankari paus essay in marathi |
|
Answer» didn't KNOW marathi sorry |
|
| 3580. |
Marathi essay on artificial intelligence today and tomorrow |
|
Answer» didn't KNOW marathi sorry |
|
| 3581. |
If I become sick then essay in Marathi |
|
Answer» |
|
| 3582. |
Essay on Sandeep shewale in Marathi |
|
Answer» didn't KNOW marathi SORRY |
|
| 3584. |
Essay on my contribution in decreasing air pollution in Marathi |
|
Answer» Answer: Air pollution in India is a serious health issue.[1] Of the most polluted cities in the world, 21 out of 30 were in India in 2019.[2][3] As per a study based on 2016 DATA, at least 140 million people in India breathe air that is 10 times or more over the WHO safe limit[4] and 13 of the world's 20 cities with the highest ANNUAL levels of air pollution are in India.[5] The 51% of pollution is caused by the industrial pollution, 27% by vehicles, 8% by crop burning and 5% by diwali fireworks.[6] Air pollution contributes to the premature deaths of 2 million Indians every year. Emissions COME from vehicles and industry, whereas in rural areas, much of the pollution stems from biomass burning for cooking and keeping warm. In autumn and winter months, large scale crop RESIDUE burning in agriculture fields – a cheaper alternative to mechanical tilling – is a major source of smoke, smog and particulate pollution.[7][8][9] India has a low per capita emissions of greenhouse gases but the country as a whole is the third LARGEST greenhouse gas producer after China and the United States.[10] A 2013 study on non-smokers has found that have 30% weaker lung function than Europeans. |
|
| 3585. |
Knowledge to improve your personality essay in Marathi |
|
Answer» didn't KNOW marathi SORRY |
|
| 3588. |
My favourite garden essay in Marathi |
|
Answer» आंबा, फणस, चिक्कू, सीताफळ, केळी, नारळ, पपई,जांभूळ, चिंच, शेवगा, गुलाब, शेवंती, मोगरा, रात्र-राणी, जाई, जुई, तुळस, पुदिना, कढििलब, अळू, लिंब, संत्री, गोकर्ण, अनंत अशा अस्सल मुंबईच्या झाडांची माझ्या बागेतली हजेरी वेळोवेळी मला मनाने मुंबईला घेऊन जातात. कितीतरी फळांच्या चवी, फुलांचे सुवास वेगवेगळ्या ठिकाणांच्या आठवणी चाळवतात. मी राहते त्या साउथ फ्लॉरिडात पाऊस खूप पडतो. थंडी माणसांना आणि पशू-पक्षी, वृक्ष-वल्लरी सर्वाना हवीहवीशी वाटावी इतपतच. उन्हाळा तसा बेताचा. समुद्राचं सान्निध्य आणि मुंबईची आठवण करून देणारं हे हवामान माझी बागकामाची आवड जोपासायला मदतच करतं. आंबा, फणस, चिक्कू, सीताफळ, केळी, नारळ, पपई,जांभूळ, चिंच, शेवगा, गुलाब, शेवंती, मोगरा, रात्र-राणी, जाई, जुई, तुळस, पुदिना, कढििलब, अळू, िलब, संत्री, गोकर्ण, अनंत अशा अस्सल मुंबईच्या झाडांची माझ्या बागेतली हजेरी वेळोवेळी मला मनाने मुंबईला घेऊन जाते. कितीतरी फळांच्या चवी, फुलांचे सुवास वेगवेगळ्या ठिकाणांच्या आठवणी चाळवतात. पावसाळ्यात अनंत फुलला की शाळेचे दिवस, मत्रिणीच्या बागेतली डबल अनंताची झाडं आठवतात. कधी कधी संध्याकाळी जरा उशिरा बाहेर फिरायला गेलं, की एखाद्या घराच्या बागेतल्या रातराणीचा गंध मला शाळा-कॉलेजच्या दिवसांत सुट्टीमधल्या महाबळेश्वरच्या ट्रिपची आठवण करून देतो. माझी मत्रीण राहते त्या कॉम्प्लेक्समध्ये तिच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर खूप शेवग्याची झाडं लावलेली आहेत. झाडांवर येणाऱ्या शेंगांकडे कोणी ढुंकूनही बघत असतील, असं वाटत नाही. मला माझ्या आत्याचं घर आठवतं. तिच्या अंगणात शेवग्याचं झाड होतं. घरच्या शेंगांचा खाऊ तिच्याकडून कितीतरी नातेवाईकांना जात असे. माझ्या मागच्या दारी आंब्याची दोन झाडं आहेत. एक आहे हेडन या जातीचं आणि दुसरं आहे केंट. हेडन आंबा बराच आपल्या हापूसच्या जवळचा. फळ फार मोठं नाही. कोय लहान, धागे अजिबात नाहीत. हे झाड माझ्याकडे आलं त्याची गमतीदार गोष्ट आहे. माझ्याकडे तोपर्यंत एकही आंब्याचं झाड नव्हतं. बाहेर फिरायला गेले असताना एका घराच्या पुढच्या आवारात कैऱ्यांनी लगडलेली दोन झाडं होती. आम्ही मालकाला थोडय़ा कैऱ्या तोडायची परवानगी विचारायच्या उद्देशाने दार ठोठावलं. मालक अब्दुल्लांनी दार उघडलं आणि आम्हाला आत बोलावलं. त्यांचे पूर्वज भारतातून जमेकाला गेलेले असल्याने त्यांना भारतीय लोकांबद्दल बराच जिव्हाळा होता. आम्ही कैऱ्या तोडायची परवानगी मागितल्यावर त्यानी कैऱ्या तर दिल्याच आणि पलंगाखाली असलेल्या आंब्यांच्या राशीतून तयार आंबेही दिले. त्यांच्या मागच्या, पुढच्या अंगणात मिळून ७-८ आंब्यांची वेगवेगळ्या जातींची झाडं होती. झाडांना फळं येण्याचा मोसम थोडाथोडा वेगळा असल्यानी काही झाडांवरचे आंबे उतरवून झाले होते आणि काही अजून तयार होत होते. अब्दुल्ला म्हणाले, ‘‘तुम्हाला आंब्याचं झाड तुमच्या बागेत लावायचं आहे का? माझ्या घराच्या बाजूला रिकामी जागा आहे, तिथे मी दुसरं घर बांधणार आहे. तिथे असलेली दोन आंब्याची झाडं मला काढावी लागणार आहेत. तुम्ही हवं असलं तर एक घ्या. एक माझा मित्र घेणार आहे. मला झाडाचे पस नकोत, मात्र झाड घेऊन जाण्याची जबाबदारी तुमची.’’ अब्दुल्लांच्या मदतीने मग एका कंपनीला आम्ही ते काम दिलं. झाडाचे आंबे उतरवून झाल्यावर झाड सर्व बाजूंनी छाटलं आणि झाडाच्या भोवती मोठा खड्डा खणून झाडाचा रूटबॉल मोकळा करून त्याला पाणी देत तो मजबूत केला. हे सगळं एक महिनाभर चाललं. मग आमच्या मागच्या आवारात एक भला थोरला खड्डा खणला गेला. माझं घर तळ्याच्या काठावर आहे. खड्डा तळ्याच्या बाजूलाच होता. एक दिवस सकाळी झाड नव्या घरी आणलं. पावसाळ्याचे दिवस होते. आमच्याकडे वादळं रोजचीच. सकाळपासून दुपापर्यंत भरपूर ऊन तापतं आणि दुपारी वादळी पाऊस. वादळ एकदोन तासात हवेत आणि शीतल गारवा मागे ठेवून दुसऱ्या दिवशी परत येण्याची हमी देऊन जातं. आम्ही सकाळी झाड लावलं आणि आंब्यांची स्वप्नं रंगवीत बसलो, तर दोन-तीन दिवसांत जरा मोठं वादळ आलं. हे वादळ आमच्या आंब्याला पेललं नाही. आमचं झाड तळ्याच्या पाण्यात सपशेल आडवं झालं होतं. ज्या कंपनीने झाड लावलं होतं त्यांना आम्ही परत बोलावलं. या वेळी झाड परत उभं करून त्याला तीन टेकू दिले. हे टेकू चांगले वर्षभर होते मग. पुढच्या मोसमात झाड अजून वाढत असल्याने आंबे आले नाहीत. नंतरच्या वर्षी मात्र जानेवारी सरता सरता झाड मोहरायला लागलं. जूनच्या सुमाराला आंबे उतरवता आले. आता दर वर्षी झाड आम्हाला सुंदर फळं देतं. या झाडाचा आकार अगदी हापूसच्या झाडासारखा (गोल, डेरेदार) आहे असं मी ऐकलं आहे. आम्ही एका आंब्याच्या झाडांच्या प्रदर्शनाला गेलो होतो. साउथ फ्लॉरिडाच्या प्रसिद्ध केंट जातीच्या झाडाची एक कुंडी आम्ही त्या छोटय़ाशा झाडावर लटकणाऱ्या कैऱ्या बघून विकत घेतली. तळ्याच्या बाजूलाच पहिल्या आंब्याच्या शेजारी हे झाड लावलं. झाडाने दोन वर्षांतच आंबे द्यायला सुरुवात केली. हेडनसारखं हे झाड डेरेदार नाही. त्याचा पर्णसंभारही तसा कमीच. फळ खूपच मोठं. साधारण मध्यम आकाराच्या नारळाएवढा एक एक आंबा. यालाही मोहर साधारण फेब्रुवारीमध्ये येतो, पण फळं मात्र सप्टेंबरच्या मध्याला तयार होतात. येणारे सगळे आंबे नातेवाईकांना आणि मित्रपरिवारांत वाटून घरात पिकलेल्या आंब्यांच्या मोरांब्याच्या बाटल्या फ्रीज करून मग झाडं थोडी छाटून पुढच्या मोसमाची वाट बघणं सुरू होतं. आंब्यांच्या आठवणी मुंबईकरांना नाहीत, हे शक्यच नाही. मला आठवतं ते आजोबांचं खेडय़ातलं घर. काकांचा उसाचा मळा, मळ्यातली कलमी आंब्याची झाडं, मळ्यातली झोपडी, आणि झोपडीत आत्याबरोबर केलेला आठवडाभराचा मुक्काम. रोज सकाळी जाऊन खाली पडलेला, तयार आंबे (एखाद्दुसराच असे) आणून खायचे. मोठय़ा घरी सगळ्या पोरांना छोटय़ा बिटक्या आंब्यांनी भरलेल्या टोपल्या असत. शहरातल्या घरात एक कोळीण कच्चे आंबे घेऊन येत असे. आई मग पेंढा घालून अढी घालत असे. कोळीण गेली तरी तिचं विडी ओढणं आमच्या लक्षात राहीलं. |
|
| 3589. |
I want farm essay in Marathi |
|
Answer» भारतीय शेतकऱ्यावरील 493 शब्द लहान निबंध भारत हा मुख्यतः कृषी देश आहे. कृषी हे आपल्या अर्थव्यवस्थेचे आधार आहे. शेतकरी शेतीचा एक महत्वाचा भाग आहे. कृषी त्याच्यावर अवलंबून आहे. हा शेतकऱ्याचा परिमाण आहे जो देशातील समृद्धी आणतो. त्यांचे योगदान अमूल्य आहे. ते आपल्या समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य आहेत.दुसऱ्या शब्दांत, ती जमीन शेतकरी आहे. एक भारतीय शेतकरी जीवन फार कठीण आहे. तो सकाळी लवकर उठतो तो आपला नांगर आणि बैल घेतो आणि शेतावर जातो. तो संपूर्ण दिवस त्याच्या शेतात त्यांची पत्नी आणि मुलेदेखील त्यांच्या कामात मदत करतात. कडक उन्हात त्याने कष्ट केला. त्याचा दंड थोडा थंड होण्यामध्येही बदलत नाही. शेतकरी शेतात गुंफणे, पेरणीचे बीज पेरणे आणि संपूर्ण वर्षभर पिके कापण्यात व्यस्त असतो. एक भारतीय शेतकरी दिवस सकाळी ताणल्यापासून सुरू होतो आणि दिवस उशिरा संपत असतो. शेतकरी त्याच्या पिकाची आणि चांगल्या पिकांच्या स्वप्नांची खूप काळजी घेतो. काहीवेळा त्याचे स्वप्न निसर्गाने क्रॅश केले आहे. बर्याचदा ते दुष्काळ, पूर किंवा असामान्यपणे, असमान पावसाच्या रूपात दिसते. बर्याच वेळा, गारा, गारा वादळ, दंव, धुके किंवा धुके यामुळे नष्ट होतो. म्हणायचे की, प्रतिकूल हवामानात पिकांना गंभीर नुकसान होते. एक शेतकरी जिवनाची फळे त्याच्या फळाची कमतरता तेव्हा अधिक दयनीय होते. शेतकरी गरीब असल्याने, पैशातून कर्ज घेणार्यांकडून त्यांना प्रचंड पैसे मिळतात. त्याला त्याच्या पिकातून मिळालेल्या पैशांचे पैसे परत करण्याची आशा आहे. पिकांच्या अपयशाच्या बाबतीत तो निराश होतो. त्याला पैसे परत देणे कठीण होते. काहीवेळा तो आत्महत्या कडक पाऊल उचलतो. अलिकडच्या वर्षांत शेतकर्यांच्या आत्महत्येची बातमी खूपच चिंतेची बाब आहे. अनेकदा शेतकरी त्यांच्या लहान मुलांना थोड्या पैशात पैसे कमवतात. हे बालश्रम एक महत्वाचे कारण आहे. एक शेतकरी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी खूप पैसा कमावतो. त्याने केवळ दोन्ही बाजूंना व्यवस्थापन केले आहे. एक शेतकरी सामान्यतः गरीब आणि निरक्षर असतो. त्याचे मुलं गरीब आणि अशिक्षित आहेत. त्याचे जीवन गरिबीच्या दुष्ट चक्रात अडकले आहे. हे पिढ्यानपिढ्यापर्यंत जाते. भारतीय शेतकरी सामान्यतः अशिक्षीत असल्याने, त्यांना तांत्रिक प्रगती आणि वैज्ञानिक विकासाची माहिती नसते. शेती क्षेत्रासाठी विकसित केलेल्या नवीनतम तंत्रज्ञानाशी ते परिचित नाहीत. शेतीमधील जुन्या पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर करतात. ते सरकारच्या योजना आणि धोरणांपासून दुर्लक्ष करतात जे त्यांच्या जीवनात आराम आणि आराम मिळवून देण्यासाठी असतात. त्याच्या अज्ञानामुळे त्या कार्यक्रमांचे आणि धोरणाचे फायदे मिळवण्यास ते अयशस्वी ठरतात. त्याच्या अज्ञानाने पैसे उधार देणाऱ्या किंवा निसर्गाने हा त्यांचा गुन्हा केला. अशाप्रकारे शेतकरी शेतीचा मुख्य आधार आहे. आपण त्यांच्याकडे संवेदनशील असणे आवश्यक आहे. सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा आणि त्यांना नवीनतम तंत्रज्ञान, कार्यक्रम आणि धोरणांबद्दल माहिती द्यावी. त्याच्या समृद्धीचा अर्थ देशाचा समृद्धी आहे. |
|
| 3590. |
Garage become flower essay in Marathi |
|
Answer» tudlgvXYkdjyycngyfyfj siffagfitsutsssifsisffrtksfy lffjfjffDezrarwsgvjk Explanation: srdjfuleulfujfffayfjfcjj hjzdsdzf |
|
| 3592. |
PLZ write a essay on one day in garden in Marathi |
|
Answer» ,yfyuxftfufupyyyfufxsdufy gfufh lhdjfjfxfjyfiyru re titglfx |
|
| 3593. |
If tree are being destroyed essay in Marathi |
|
Answer» Answer: PLS MARK as BRAINLIST pls I will FOLLOW you pls IT'S A REQUEST |
|
| 3594. |
Essay on vigyan ka mahatva in marathi |
|
Answer» Answer: sorry! i can RIGHT in Hindi or ENGLISH LANGUAGE but not in marathi. |
|
| 3596. |
Principal essay in Marathi |
|
Answer» |
|
| 3597. |
Me manus boltoy essay in marathi |
| Answer» | |
| 3599. |
SWACH Pune essay in Marathi |
|
Answer» राज्यातील एक महत्त्वाचे असे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. या शहराच्या पुणं या नावाचे POONA हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५० वर्षे प्रचलित होते. शहरात पूर्वापार चालत असलेल्या अनेक शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळ्खतात. छत्रपती श्रीशिवजीच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर असून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.[ संदर्भ हवा ]. समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्य नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. मराठी ही शहरातील मुख्य भाषा मानली आहे. पुण्यामध्ये ऐतिहासिकः- लाल महाल आहे , तुळशी बाग आहे, शनिवार वाडा आहे, विश्रामबाग वाडा आहे इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे सर्वांनी भेट द्यावीत अशी आहेत. ही सर्व ठिकाणे ऐतिहासिक व पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत. पुणे शहर आणि परिसरात पाच नद्या आहेत. |
|
| 3600. |
Babanrao pachpute essay in marathi |
|
Answer» YES he is weight if you spend some time in Pune you ALSO no MARATHI |
|